Saturday, 15 October 2016

अभंगातून व्यक्त होताना ... 


जीवन म्हणजे रहस्यांची भली मोठी झोळी आहे. अगदी या निसर्गासारखी ज्यात चांगल्या तर काही वाईट गोष्टी दडलेल्या आहेत. जस जस आपण त्याला उलगडण्याचा प्रयत्न करू त्यारूप ते आपल्या समोर उलगडत राहतं . काही गोष्टी ज्ञात तर काही गोष्टी अज्ञात स्वरूपात राहतात. हा ज्ञानसागर जेव्हा व्यक्तिरूपात जेव्हा समजण्याचा जाणण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या विचारांना केंद्रबिंदू ठेवत नैसर्गिक व अनैसर्गिक हरेक बाबिना उसविण्याचं, घोळण्याचं व प्रसवण्याचं काम करतो. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या किंवा होत असलेल्या परिस्तिथीला व्यक्त होताना सजीव रूपात जागृत असलेल्या बुद्धीला कवी लेखणीच्या अभंग माध्यमांतून वृत्तीला वृत्तात मांडण्याचं काम करतो.

जीवन म्हणजे  रहस्यांची झोळी !
कोळिणीच्या जाळी त्या स्वरूप !!

जेव्हा असंख्य प्रश्नात माणूस पार गुंतून जातो स्वअस्तित्व शोधासाठी पार गुरफटलेला असतो. शोधाशोध सुरु होते. स्व:अस्तित्व शोधण्यासाठी थोर मोठे तर विश्व पालथं घालतो . शेवटी निराश , हताश होतो. मुळात तो स्वतातून स्वताचा होणारा संवाद विसरलेला असतो.  त्यामुळे तो मृगजळाच्या मागे धावल्यागत त्याची संभ्रम स्तिथी निर्माण होते. अशा परिस्तिथीत तो स्वताला कोसू लागतो. दुसऱ्याला दूषणे देऊ लागतो व दैवाला नावे ठेऊ लागतो . निराशावादेतून काही अशा रचना जन्माला येऊ शकतात कि...

कोठे शोधू आता  माझे अस्तित्व !
घातलेया विश्व  पालथे मी !!

  हळूहळू स्वतःला यातून सावरत, कालंतराने स्वताचा स्वताशी संवाद व्यायला लागतो. संपूर्णता स्वताशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा आपण  आपल्याला , जगाला या ब्रह्मांडाला सुद्धा उलगडू लागतो. त्या समाधी अवस्थेतून  सकारात्मक विचारांचा प्रवास, प्रवाह सुरु होतो ...

मी कणात कण   उसविलं आहे !
नि शोधले आहे   ब्रह्मांडाला !!


आपण आपल्या विचारांशी जेवढे प्रामाणिक राहू तेवढी प्रगती व आत्मिक समाधानाच्या जवळ राहू. हे मात्र खरे. कलयुगामध्ये सध्या चालू काळामध्ये बोट धरून शिकविणार .... राहिले कोठे किंवा एवढा वेळ आहे कुणाकडे ... स्वता स्वताचे गुरु बनण्याची , स्व घडविण्याची वेळ आली आहे. अगदी त्या फिनिकसाप्रमाणे ....

ना कुणीही दाता   ना कुणी विधाता
हो! माझा निर्माता   "मी" फिनिक्स !!

हल्ली आपण बघतो आहे .... सर्हास महापुरुषांच्या प्रतिमेला काळ  फासल्या जात आहे. हव्या त्या मार्गाने विडंबन होत आहे . का ?  त्याचा निषेध म्हणून शांती भंगण्यासाठी जाळपोळ दंगली जाणीवपूर्वक घडविण्यात येत आहेत . व विशिष्ट्य  समाजच का पुढे येतो. हाहि विचार करायला लावणारा प्रश्न . महापुरुषांचे कार्य समर्पक होते . विशिष्ट समाजा पुरता मर्यादित मुळीच नव्हते. संपूर्ण समाज जागृतीसाठी त्यांनी कार्य केले होते. माणूस या समाजाला जात पाट धर्मात दाखवून माणूस माणसाला अनोळखी झाला आहे. जातीने हिणवू जाऊ लागले आहे.

हा अमका आहे   तो टमका आहे !
तो ढमक्या आहे    जातीचा हा !!

माणसा माणसातील जात मात धर्म ह्या लादलेल्या गजकरणाला मुळासकट नाहीस कारण्यासाठी माणूस हा एक दाखविण्यासाठी असे काही उद्रेकी विचार वा क्रांतिकारी विचार मनात येतात ...

जातींची खरूज  धर्माचा तुरुंग !
लावून सुरुंग  उडवावे !!

राखेतून गाळू  अहंमाचे तन !
एकतेचे मन  पेरुनीया !!


हा समाज भौतिक सुखाच्या मागे धावता धावता खऱ्या आनंदाला मुकला आहे. जो-तो पैश्यामागे धावतो आहे. दिवसरात फक्त  पैसाच पैसा करतोय . नातेगोते संबंध प्राण-प्रतिष्ठा मान-सन्मान ह्या साऱ्या गोष्टी पैश्याच्या माध्यामातून मूल्यमापन करू लागला आहे. त्यातून मनाला भ्रम लावून जाणा-या अशा रचना उदयास येतात...

पैसा झाला मोठा  पैसा नाही छोटा !
पैशासाठी खोटा  बोले जो-तो !!

प्रवीण का स्तब्ध  टाळतोय शब्द !
पैसाच प्रारब्ध  बोलूनिया !!


ह्या व्यस्त जीवनात . घड्याळा पुढे धावणाऱ्या विचारास पावलास कोठेतरी विश्रांतीची बालक होऊन पुन्हा उनाड, खोडकर , मस्तीत जगण्याची इच्छा होते . मन प्रवृत्त करतो तसे करण्यास , व कृतीतून अमलात देखील आणतो ...

एक आला आहे  दिवस उनाड !
स्वतास लबाड  बनायचे !!

मज्याच  करूया   हल्ला कल्ला करू !
उडणा-या धरू    पाखरास !!

पतंगी बसुया  गिरक्या मारूया !
गरुड करूया  अचंबित !!


अधिक पैसा कमविण्याच्या उद्देशाने माणूस कधी आधी काम करतो वा लालसे आहरी जाऊन कळत नकळत वाईट कामे हातून होतात . त्याचे दुष्परिणाम सुद्धा दिसून येतात .

मूठभर अन्न  पोटासाठी हवे !
चोचले का? हवे  जिभेसाठी !!

सुरवात जणू  भ्रष्ठाचारातून !
हिंसाचारातून प्रवासात !!

सुरवात गोड   लालसा दावते !
शेवट भोवते   'कडूच' हो !!



ह्या धकाधकीच्या युगामध्ये भूत , वर्तमान , व भविष्यकाळ यात गुंतून पडलेली पिढीस अनेक प्रश्न पडलीत . नेमका विचार कुठला करायचा कशासाठी व का ? काळाशी निगडित सारे प्रश्न त्यांना बोचतात व खिळवून ठेवतात सुद्धा . या काळ चक्रविव्हात अडकून पडलेल्या जीवास मार्गस्त होण्यासाठी काळाची योग्य सांगाळ  घालणे अत्यावश्यक झाले आहे . त्याकरिता ...

उत्तम भविष्य   जगतो आपण !
भूत वर्तमान   कार्यातून !!

भूतकाळ असो  अनुभवपूर्ण !
असो कार्यपूर्ण  वर्तमान !!

प्रवीण भविष्य  साकार झालेया  !
वर्तमानी केल्या  कार्यातून !!


संत महात्म्य यांच्या वैश्विक विचाराने समाजात अभूतपूर्ण क्रान्ती झाली आहे. एक सकारात्मक विचार असंख्य अविचारांना मुळासकट नाहीसे करतात. फक्त आपले विचार सात्विक व शुद्ध असायला हवे ...

विचारांचे रोप   अंतरी लावून !
वैश्विक होऊन   तू फुलावे !!


आयुष्यामध्ये मनुष्य जन्माला आत्मिक समाधान प्राप्त होत जेव्हा त्याला स्व जन्म कशासाठी का? व त्याचा उद्देश काय हे कळात. तेव्हा त्या जीवाला परमोच्च आनंद प्राप्त होतो ...

शोधण्या तुजला   नको भटकंती !
आत्मजान अंती   आत्मज्ञान !!

प्रवीण उद्देश   हा फलित व्हावा !
स्व जन्म कळावा   जिवा तुला !!

लेखणीच्या माध्यमातून व्यक्त होताना . काल्पनिक वास्तविक व त्याही महत्वाचे आंतरिक सत्याला पळताळून पाहण्याचं उत्तम माध्यम लेखणी होय .  विचार लेखणीतून प्रसवताना  उतरताना वास्तविकतेचं भान ठेवणं हेही महत्वाचे आहे . अभंगातून नुसते विचार नाही तर वैश्विक विचार लेखणीतून येन एवढे सामर्थ्य त्यात आहे . एवढे प्रभावी माध्यम संतांनी वारसा हक्कातून दिले आहे. पुढे हीच अभंगचळवळ कोठे हि खंड न पळता सातत्याने लेखणीतून उमटत राहील . असे प्रामाणिक इच्छा समस्त साहित्यिकांकडून व्यक्त करतो व येथेच क्रमशा बोलून थांबतो ...

शोधण्या माणसा   जाणण्या  माणसा !
तू आता माणसा   'माणूस' हो !!
    
मोह क्रोध हिंसा  त्यागुनी माणसा !
वृत्तीत माणसा  'अभंग' हो !!

- प्रवीण बाबुलाल हटकर 
मु.पो.ता. बार्शीटाकळी , जिल्हा अकोला 
४४४४०१
मोबाईल 8055213281 , 8390903817

Tuesday, 6 September 2016

आतुनी फणस हो
जीवना कळस हो





"तूको बादशाह" च्या निमित्याने .... 

प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुळलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभा-यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा आली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .


     त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होते . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जन-सामन्याच्या काळजात रोवल्या जायचा. अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोधही  झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आले. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी रचनेतून  तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोधतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .



मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापरी लीन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील .  डॉ. राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक प्रा. राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट करतात ... 

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाची अस्थिरता मोठया  खुबीने विशद केली आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक ,फसवणूक  करतात व  फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा पडदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी त्यांच्या  मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी 
संत सारे घालू खापी 

पिढ्यान-पिढ्या चालत आलेली अशिक्षित व अंधश्रद्धाळू भोळ्या जनतेचा फायदा घेत खऱ्या संताना नष्ट करून , भोंदूबाबा (अविचारी, क्रूर प्रवृत्तीचे ) स्वताला थोर समजून ... लोकांची पिळवणूक करणाऱ्या भोंदू तसेच स्वार्थसाधू  साधूना प्रा. राऊत यांच्या लेखणीतून चांगल्याच प्रकारे दनका देतात . 

ग्रंथातून थोर   एक अनुभव 
कळे त्याची चव  घेतल्याने  

अप्रतिम लेखणीचा हा उत्तम नमुना बघा ... हा जणू जीवनाचा सार आहे . एक अनुभव , ग्रंथातून थोर ... वाह ... हा अनुभव घेतल्याशिवाय येत नाही ... असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा ... 

वासनेत 
दोष नाही 
अंतर्बाहय 
निर्मल 

अत्यंत छोट्या अभंगातून मोठं मोठे अर्थ रचण्याचे सामर्थ्य यांच्या लिखाण शैलीत आहेत . 

क्रोधाचे तेजाब  जाळी अंतरंगा 
धाव पांडुरंगा  शांतविण्या 

फुटेल गोट्याला   एकवेळ घाम 
व्यवहारी प्रेम   पाझरेना 

विकून खावया  आले गणगोत
माझी तू किंमत मोज देवा

प्रपंचात अडकलेल्या जीवाची जेव्हा फसगत होते असे बघताना,  प्रा. राऊत यांच्या संवेदनांना क्रोध येतो. व ते पांडुरंगाकडे धाव घेतात मन स्थिर होण्यासाठी . मग लेखणीला अमृतासम गोडवा होऊन ती अभंगातून पाझरायला सुरवात होते .

सुचू देत नाही  आकड्यांचा खेळ
कसा रोज मेळ  जुळवावा ?

भागवोनी जिने   केले गुणाकार
 राखेत अखेर  उरे शून्य

संसार चक्रातून पुढे सरकताना डॉ. राऊत यांना जीवनाचा ताळेबंद जुळवता-जुळवता पेच उभा राहतो . अखेरी उमगल्यावर शून्यातून शुन्याकडे जाण्याची अदभूत अनुभूती त्यांना येते . वाणिज्य शाखेशी जुळावं असल्यामुळे ताळेबंद लेखणीतून अचूक हेरला आहे . अगदी सहज सोप्या भाषेतून त्यांनी समाज उपयोगी अभंग लिहिली आहेत

तुका झालासे प्रसन्न
माग म्हणे वरदान 

नको गरुड विमान 
नको संतत्वाचे मान 

असे नको काहीबाही 
घाल विठोबाच्या पायी 

प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या कविमनातून बघताना सभोवताली घडणार-या वाईट चालीरीती भोंदूगिरी समाजात उदभवणाऱ्या समस्या , जातीभेद , विशिष्ट एक बाजू न मांडता  नकारात्मकतेवर अभंगाच्या माध्यमातून उत्तमरीत्या चौफेर फटकेबाजी केली आहे . तुकाराम महाराजाच्या विचारांचा पगडा यांच्या लिखाणात जाणवतो, तसेच स्वताच्या वेगळ्या लिखाणाची छापही दिसून येते.  आधुनिक युगाच्या ,वेगळ्या शैलीचे लिखाण असे समीकरण म्हणजे प्रा. डॉ. राऊत होय .  लिखाणात स्पष्टता व प्रामाणिकता या दोन जमेच्या बाजू रसिकांना मंत्रमुग्ध करतील . खूप मोठी अभंग लिखाणाची पोकळी या दर्जेदार संग्रहातून भरून निघाली आहे . असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

तूको बादशाह च्या निमित्याने .... प्रांजळ मत द्यावयाचे झाल्यास विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी या अभंग संग्रहाचा विचार करावा. माय मराठी ला सदर अभंगाची गोड अमृतवाणी लाभलेली आहे . नक्कीच या पुस्तकातून समाजाचे प्रबोधन होईल , यात तीळ मात्र शंका नाही .

डॉ. राऊत यांना  अभंगसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन .... शुभेच्छा ...  अभंग लेखनाच्या शृंखलेत आणखी एका  दर्जेदार पुस्तकाची भरघातल्याबद्दल आभार ....


-समीक्षक 
-प्रवीण बाबुलाल हटकर (साहित्यिक )
मु. पो. ता. बार्शीटाकळी 
जिल्हा अकोला 
८०५५२१३२८१



"तूको बादशाह" च्या निमित्याने .... 

प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा आली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होते . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जन-सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आले. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी रचनेतून  तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापरी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाची अस्थिरता मोठया  खुबीने विशद केली आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक ,फसवणूक  करतात व  फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा पडदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी 
संत सारे घालू खापी 

पिढ्यान-पिढ्या चालत आलेली अशिक्षित व अंधश्रद्धाळू भोळ्या जनतेचा फायदा घेत खऱ्या संताना नष्ट करून , भोंदूबाबा (अविचारी, क्रूर प्रवृत्तीचे ) स्वताला थोर समजून ... लोकांची पिळवणूक करणाऱ्या भोंदू तसेच स्वार्थसाधू  साधूना प्रा. राऊत यांच्या लेखणीतून दनका  चांगल्याच प्रकारे देतात . 

ग्रंथातून थोर   एक अनुभव 
कळे त्याची चव  घेतल्याने  

अप्रतिम लेखणीचा हा उत्तम नमुना बघा ... हा जणू जीवनाचा सार आहे . एक अनुभव , ग्रंथातून थोर ... वाह ... हा अनुभव घेतल्याशिवाय येत नाही ... असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा ... 

वासनेत 
दोष नाही 
अंतर्बाहय 
निर्मल 

अत्यंत छोट्या अभंगातून मोठं मोठे अर्थ रचण्याचे सामर्थ्य यांच्या लिखाण शैलीत आहेत . 

क्रोधाचे तेजाब  जाळी अंतरंगा 
धाव पांडुरंगा  शांतविण्या 

फुटेल गोट्याला   एकवेळ घाम 
व्यवहारी प्रेम   पाझरेना 

विकून खावया  आले गणगोत
माझी तू किंमत मोज देवा

संसारात अडकलेल्या जीवाची जेव्हा फसगत होते असे बघताना,  प्रा. राऊत यांच्या संवेदनांना क्रोध येतो. व ते पांडुरंगाकडे धाव घेतात मन स्थिर होण्यासाठी . मग लेखणीला अमृतासं गोडवा होऊन ती अभंगातून पाझरायला सुरवात होते .

सुचू देत नाही  आकड्याचा खेळ
कसा रोज मेल  जुळवावा

भागवोनी जिने   केले गुणाकार
 राखेत अखेर  उरे शून्य

संसार चक्रातून पुढे सरकताना डॉ. राऊत यांना जीवनाचा ताळेबंद जुळवता-जुळवता पेच उभा राहतो . अखेरी उमगल्यावर शून्यातून शुन्याकडे जाण्याची अदभूत अनुभूती त्यांना येते . वाणिज्य शाखेशी जुडावं असल्यामुळे ताळेबंद लेखणीतून अचूक हेरला आहे . अगदी सहज सोप्या भाषेतून त्यांनी समाज उपयोगी अभंग लिहिली आहेत

तुका झालासे प्रसन्न
माग म्हणे वरदान 

नको गरुड विमान 
नको संतत्वाचे मान 

असे नको काहीबाही 
घाल विठोबाच्या पायी 

प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या कविमनातून बघताना सभोवताली घडणार-या वाईट चालीरीती भोंदूगिरी समाजात उदभवणाऱ्या समस्या , जातीभेद , विशिष्ट एक बाजू न मांडता मुक्त चौफेर बाजूनी फटकेबाजी  नकारात्मकतेवर  अभंगाच्या माध्यमातून उत्तमरीत्या केली आहे . तुकाराम महाराजाच्या विचारांचा पगडा यांच्या लिखाणात जाणवतो . लिखाणात स्पष्टता व प्रामाणिकता या दोन जमेच्या बाजू रसिकांना मंत्रमुग्ध करतील . खूप मोठी अभंग लिखाणाची पोकळी या दर्जेदार संग्रहातून भरून निघाली आहे . असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

तूको बादशाह च्या निमित्याने .... प्रांजळ मत द्यावयाचे झाल्यास विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी या अभंग संग्रहाचा विचार करावा. माय मराठी ला सदर अभंगाची गोड अमृतवाणी लाभलेली आहे . नक्कीच या पुस्तकातून समाजाचे प्रबोधन होईल , यात तीळ मात्र शंका नाही .

डॉ. राऊत यांना  अभंगसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन .... शुभेच्छा ...  लेखनाच्या साखळीत दर्जेदार   पुस्तक दिल्याबद्दल आभार ....


-समीक्षक 
-प्रवीण बाबुलाल हटकर (साहित्यिक )
मु. पो. ता. बार्शीटाकळी 
जिल्हा अकोला 
८०५५२१३२८१

"तूको बादशाह" च्या निमित्याने .... 

प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा आली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होते . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जन-सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आले. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी रचनेतून  तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाच्या अस्थिरतेबद्दल मोठ्या खुबीने विशद केले आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक व फसवणूक करतात फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा परदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी 
संत सारे घालू खापी 

पिढ्यान-पिढ्या चालत आलेली अशिक्षित व अंधश्रद्धाळू भोळ्या जनतेचा फायदा घेत खऱ्या संताना नष्ट करून , भोंदूबाबा (अविचारी, क्रूर प्रवृत्तीचे ) स्वताला थोर समजून ... लोकांची पिळवणूक करणाऱ्या भोंदू तसेच स्वार्थसाधू  साधूना प्रा. राऊत यांच्या लेखणीतून दनका  चांगल्याच प्रकारे देतात . 

ग्रंथातून थोर   एक अनुभव 
कळे त्याची चव  घेतल्याने  

अप्रतिम लेखणीचा हा उत्तम नमुना बघा ... हा जणू जीवनाचा सार आहे . एक अनुभव , ग्रंथातून थोर ... वाह ... हा अनुभव घेतल्याशिवाय येत नाही ... असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा ... 

वासनेत 
दोष नाही 
अंतर्बाहय 
निर्मल 

अत्यंत छोट्या अभंगातून मोठं मोठे अर्थ रचण्याचे सामर्थ्य यांच्या लिखाण शैलीत आहेत . 

क्रोधाचे तेजाब  जाळी अंतरंगा 
धाव पांडुरंगा  शांतविण्या 

फुटेल गोट्याला   एकवेळ घाम 
व्यवहारी प्रेम   पाझरेना 

विकून खावया  आले गणगोत
माझी तू किंमत मोज देवा

संसारात अडकलेल्या जीवाची जेव्हा फसगत होते असे बघताना,  तेव्हा प्रा. राऊत यांच्या संवेदनांना क्रोध येतो. व ते पांडुरंगाकडे धाव घेतात मन स्थिर होण्यासाठी . मग लेखणीला अमृतासं गोडवा होऊन ती अभंगातून पाझरायला सुरवात होते .

सुचू देत नाही  आकड्याचा खेळ
कसा रोज मेल  जुळवावा

भागवोनी जिने   केले गुणाकार
 राखेत अखेर  उरे शून्य

संसार चक्रातून पुढे सरकताना डॉ. राऊत यांना जीवनाचा ताळेबंद जुळवता-जुळवता पेच उभा राहतो . अखेरी उमगल्यावर शून्यातून शुन्याकडे जाण्याची अदभूत अनुभूती त्यांना येते . वाणिज्य शाखेशी जुडावं असल्यामुळे ताळेबंद लेखणीतून अचूक हेरला आहे . अगदी सहज सोप्या भाषेतून त्यांनी समाज उपयोगी अभंग लिहिली आहेत

तुका झालासे प्रसन्न
माग म्हणे वरदान 

नको गरुड विमान 
नको संतत्वाचे मान 

असे नको काहीबाही 
घाल विठोबाच्या पायी 

प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या कविमनातून बघताना सभोवताली घडणार-या वाईट चालीरीती भोंदूगिरी समाजात उदभवणाऱ्या समस्या , जातीभेद , विशिष्ट एक बाजू न मांडता मुक्त चौफेर बाजूनी फटकेबाजी  नकारात्मकतेवर  अभंगाच्या माध्यमातून उत्तमरीत्या केली आहे . तुकाराम महाराजाच्या विचारांचा पगडा यांच्या लिखाणात जाणवतो . लिखाणात स्पष्टता व प्रामाणिकता या दोन जमेच्या बाजू रसिकांना मंत्रमुग्ध करतील . खूप मोठी अभंग लिखाणाची पोकळी या दर्जेदार संग्रहातून भरून निघाली आहे . असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

तूको बादशाह च्या निमित्याने .... प्रांजळ मत द्यावयाचे झाल्यास विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी या अभंग संग्रहाचा विचार करावा. माय मराठी ला सदर अभंगाची गोड अमृतवाणी लाभलेली आहे . नक्कीच या पुस्तकातून समाजाचे वप्रबोधन होईल , यात तीळ मात्र शंका नाही .

डॉ. राऊत यांना  अभंगसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन .... शुभेच्छा ...  लेखनाच्या साखळीत दर्जेदार   पुस्तक दिल्याबद्दल आभार व ....


-समीक्षक 
-प्रवीण बाबुलाल हटकर 
मु. पो. ता. बार्शीटाकळी 
जिल्हा अकोला 
८०५५२१३२८१


"तूको बादशाह" च्या निमित्याने .... 

प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा अली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होतं . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जण सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आली. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाच्या अस्थिरतेबद्दल मोठ्या खुबीने विशद केले आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक व फसवणूक करतात फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा परदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी 
संत सारे घालू खापी 

पिढ्यान-पिढ्या चालत आलेली अशिक्षित व अंधश्रद्धाळू भोळ्या जनतेचा फायदा घेत खऱ्या संताना नष्ट करून , भोंदूबाबा (अविचारी, क्रूर प्रवृत्तीचे ) स्वताला थोर समजून ... लोकांची पिळवणूक करणाऱ्या भोंदू तसेच स्वार्थसाधू  साधूना प्रा. राऊत यांच्या लेखणीतून दनका  चांगल्याच प्रकारे देतात . 

ग्रंथातून थोर   एक अनुभव 
कळे त्याची चव  घेतल्याने  

अप्रतिम लेखणीचा हा उत्तम नमुना बघा ... हा जणू जीवनाचा सार आहे . एक अनुभव , ग्रंथातून थोर ... वाह ... हा अनुभव घेतल्याशिवाय येत नाही ... असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा ... 

वासनेत 
दोष नाही 
अंतर्बाहय 
निर्मल 

अत्यंत छोट्या अभंगातून मोठं मोठे अर्थ रचण्याचे सामर्थ्य यांच्या लिखाण शैलीत आहेत . 

क्रोधाचे तेजाब  जाळी अंतरंगा 
धाव पांडुरंगा  शांतविण्या 

फुटेल गोट्याला   एकवेळ घाम 
व्यवहारी प्रेम   पाझरेना 

विकून खावया  आले गणगोत
माझी तू किंमत मोज देवा

संसारात अडकलेल्या जीवाची जेव्हा फसगत होते असे बघताना,  तेव्हा प्रा. राऊत यांच्या संवेदनांना क्रोध येतो. व ते पांडुरंगाकडे धाव घेतात मन स्थिर होण्यासाठी . मग लेखणीला अमृतासं गोडवा होऊन ती अभंगातून पाझरायला सुरवात होते .

सुचू देत नाही  आकड्याचा खेळ
कसा रोज मेल  जुळवावा

भागवोनी जिने   केले गुणाकार
 राखेत अखेर  उरे शून्य

संसार चक्रातून पुढे सरकताना डॉ. राऊत यांना जीवनाचा ताळेबंद जुळवता-जुळवता पेच उभा राहतो . अखेरी उमगल्यावर शून्यातून शुन्याकडे जाण्याची अदभूत अनुभूती त्यांना येते . वाणिज्य शाखेशी जुडावं असल्यामुळे ताळेबंद लेखणीतून अचूक हेरला आहे . अगदी सहज सोप्या भाषेतून त्यांनी समाज उपयोगी अभंग लिहिली आहेत



तुका झालासे प्रसन्न
माग म्हणे वरदान 

नको गरुड विमान 
नको संतत्वाचे मान 

असे नको काहीबाही 
घाल विठोबाच्या पायी 

प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या कविमनातून बघताना सभोवताली घडणार-या वाईट चालीरीती भोंदूगिरी समाजात उदभवणाऱ्या समस्या , जातीभेद , विशिष्ट एक बाजू न मांडता मुक्त चौफेर बाजूनी फटकेबाजी  नकारात्मकतेवर  अभंगाच्या माध्यमातून उत्तमरीत्या केली आहे . तुकाराम महाराजाच्या विचारांचा पगडा यांच्या लिखाणात जाणवतो . लिखाणात स्पष्टता व प्रामाणिकता या दोन जमेच्या बाजू रसिकांना मंत्रमुग्ध करतील . खूप मोठी अभंग लिखाणाची पोकळी या दर्जेदार संग्रहातून भरून निघाली आहे . असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

तूको बादशाह च्या निमित्याने .... प्रांजळ मत द्यावयाचे झाल्यास विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी या अभंग संग्रहाचा विचार करावा. माय मराठी ला सदर अभंगाची गोड अमृतवाणी लाभलेली आहे . नक्कीच या पुस्तकातून समाजाचे वप्रबोधन होईल , यात तीळ मात्र शंका नाही .

डॉ. राऊत यांना  अभंगसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन .... शुभेच्छा ...  लेखनाच्या साखळीत दर्जेदार   पुस्तक दिल्याबद्दल आभार व ....


-समीक्षक 
-प्रवीण बाबुलाल हटकर 
मु. पो. ता. बार्शीटाकळी 
जिल्हा अकोला 
८०५५२१३२८१

प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा अली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होतं . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जण सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आली. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाच्या अस्थिरतेबद्दल मोठ्या खुबीने विशद केले आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक व फसवणूक करतात फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा परदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी 
संत सारे घालू खापी 

पिढ्यान-पिढ्या चालत आलेली अशिक्षित व अंधश्रद्धाळू भोळ्या जनतेचा फायदा घेत खऱ्या संताना नष्ट करून , भोंदूबाबा (अविचारी, क्रूर प्रवृत्तीचे ) स्वताला थोर समजून ... लोकांची पिळवणूक करणाऱ्या भोंदू तसेच स्वार्थसाधू  साधूना प्रा. राऊत यांच्या लेखणीतून दनका  चांगल्याच प्रकारे देतात . 

ग्रंथातून थोर   एक अनुभव 
कळे त्याची चव  घेतल्याने  

अप्रतिम लेखणीचा हा उत्तम नमुना बघा ... हा जणू जीवनाचा सार आहे . एक अनुभव , ग्रंथातून थोर ... वाह ... हा अनुभव घेतल्याशिवाय येत नाही ... असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा ... 

वासनेत 
दोष नाही 
अंतर्बाहय 
निर्मल 

अत्यंत छोट्या अभंगातून मोठं मोठे अर्थ रचण्याचे सामर्थ्य यांच्या लिखाण शैलीत आहेत . 

क्रोधाचे तेजाब  जाळी अंतरंगा 
धाव पांडुरंगा  शांतविण्या 

फुटेल गोट्याला   एकवेळ घाम 
व्यवहारी प्रेम   पाझरेना 

विकून खावया  आले गणगोत
माझी तू किंमत मोज देवा

संसारात अडकलेल्या जीवाची जेव्हा फसगत होते असे बघताना,  तेव्हा प्रा. राऊत यांच्या संवेदनांना क्रोध येतो. व ते पांडुरंगाकडे धाव घेतात मन स्थिर होण्यासाठी . मग लेखणीला अमृतासं गोडवा होऊन ती अभंगातून पाझरायला सुरवात होते .

सुचू देत नाही  आकड्याचा खेळ
कसा रोज मेल  जुळवावा

भागवोनी जिने   केले गुणाकार
 राखेत अखेर  उरे शून्य

संसार चक्रातून पुढे सरकताना डॉ. राऊत यांना जीवनाचा ताळेबंद जुळवता-जुळवता पेच उभा राहतो . अखेरी उमगल्यावर शून्यातून शुन्याकडे जाण्याची अदभूत अनुभूती त्यांना येते . वाणिज्य शाखेशी जुडावं असल्यामुळे ताळेबंद लेखणीतून अचूक हेरला आहे . अगदी सहज सोप्या भाषेतून त्यांनी समाज उपयोगी अभंग लिहिली आहेत

तुका झालासे प्रसन्न
माग म्हणे वरदान

नको गरुड विमान
नको संतत्वाचे मान

असे नको काहीबाही
घाल विठोबाच्या पायी

प्रा. डॉ. श्रीकृष्ण राऊत यांच्या कविमनातून बघताना सभोवताली घडणार-या वाईट चालीरीती भोंदूगिरी समाजात उदभवणाऱ्या समस्या , जातीभेद , विशिष्ट एक बाजू न मांडता मुक्त चौफेर बाजूनी फटकेबाजी  नकारात्मकतेवर  अभंगाच्या माध्यमातून उत्तमरीत्या केली आहे . तुकाराम महाराजाच्या विचारांचा पगडा यांच्या लिखाणात जाणवतो . लिखाणात स्पष्टता व प्रामाणिकता या दोन जमेच्या बाजू रसिकांना मंत्रमुग्ध करतील . खूप मोठी अभंग लिखाणाची पोकळी या दर्जेदार संग्रहातून भरून निघाली आहे . असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही .

तूको बादशाह च्या निमित्याने .... प्रांजळ मत द्यावयाचे झाल्यास विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी या अभंग संग्रहाचा विचार करावा. माय मराठी ला सदर अभंगाची गोड अमृतवाणी लाभलेली आहे . नक्कीच या पुस्तकातून समाजाचे वप्रबोधन होईल , यात तीळ मात्र शंका नाही .

डॉ. राऊत यांना  अभंगसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन .... शुभेच्छा ...  लेखनाच्या साखळीत दर्जेदार   पुस्तक दिल्याबद्दल आभार व ....


समीक्षक
-प्रवीण बाबुलाल हटकर
मु. पो. ता. बार्शीटाकळी
जिल्हा अकोला
८०५५२१३२८१





प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा अली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होतं . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जण सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आली. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाच्या अस्थिरतेबद्दल मोठ्या खुबीने विशद केले आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक व फसवणूक करतात फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा परदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी 
संत सारे घालू खापी 

पिढ्यान-पिढ्या चालत आलेली अशिक्षित व अंधश्रद्धाळू भोळ्या जनतेचा फायदा घेत खऱ्या संताना नष्ट करून , भोंदूबाबा (अविचारी, क्रूर प्रवृत्तीचे ) स्वताला थोर समजून ... लोकांची पिळवणूक करणाऱ्या भोंदू तसेच स्वार्थसाधू  साधूना प्रा. राऊत यांच्या लेखणीतून दनका  चांगल्याच प्रकारे देतात . 

ग्रंथातून थोर   एक अनुभव 
कळे त्याची चव  घेतल्याने  

अप्रतिम लेखणीचा हा उत्तम नमुना बघा ... हा जणू जीवनाचा सार आहे . एक अनुभव , ग्रंथातून थोर ... वाह ... हा अनुभव घेतल्याशिवाय येत नाही ... असा अनुभव प्रत्येकाने घ्यावा ... 

वासनेत 
दोष नाही 
अंतर्बाहय 
निर्मल 

अत्यंत छोट्या अभंगातून मोठं मोठे अर्थ रचण्याचे सामर्थ्य यांच्या लिखाण शैलीत आहेत . 

क्रोधाचे तेजाब  जाळी अंतरंगा 
धाव पांडुरंगा  शांतविण्या 

फुटेल गोट्याला   एकवेळ घाम 
व्यवहारी प्रेम   पाझरेना 

विकून खावया  आले गणगोत
माझी तू किंमत मोज देवा

संसारात अडकलेल्या जीवाची जेव्हा फसगत होते असे बघताना,  तेव्हा प्रा. राऊत यांच्या संवेदनांना क्रोध येतो. व ते पांडुरंगाकडे धाव घेतात मन स्थिर होण्यासाठी . मग लेखणीला अमृतासं गोडवा होऊन ती अभंगातून पाझरायला सुरवात होते .

सुचू देत नाही  आकड्याचा खेळ
कसा रोज मेल  जुळवावा

भागवोनी जिने   केले गुणाकार
 राखेत अखेर  उरे शून्य

संसार चक्रातून पुढे सरकताना डॉ. राऊत यांना जीवनाचा ताळेबंद जुळवता-जुळवता पेच उभा राहतो . अखेरी उमगल्यावर शून्यातून शुन्याकडे जाण्याची अदभूत अनुभूती त्यांना येते . वाणिज्य शाखेशी जुडावं असल्यामुळे ताळेबंद लेखणीतून अचूक हेरला आहे . अगदी सहज सोप्या भाषेतून त्यांनी समाज उपयोगी अभंग लिहिली आहेत

तुका झालासे प्रसन्न




प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा अली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होतं . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जण सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आली. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाच्या अस्थिरतेबद्दल मोठ्या खुबीने विशद केले आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक व फसवणूक करतात फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा परदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत  कोठेना कोठे गुरफटताना आलेली एकाकी , विरक्ती असे काही लिहून जाते .

सरो आले आता  श्वासांचे इंधन
दुःखाचे चुंबन  घेता-घेता

यातून मार्ग शोधताना लेखणीचा भेटलेला सहारा असे काही लिहून जातो . ..

नसा-नसातून  वाजे एकतारी
मृदूंगाला भारी  झाली शाई

कवीच्या वाटेला येणारी सुख-दुःखे लेखणीतून सहज उतरली आहेत.

आमी असे जुने पापी


प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा अली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होतं . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जण सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आली. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांच्या विचारांशी  आत्मरूप झाले आहेत .

कवितेचा देव  तूच एक तुक्या
बाकी सारे नख्या   कापसात
तूच एक राजा  नगदीचा पीक
बाकी झिकझिक  उधारीचे 
तूच कलंदार  रोकडीचा दाम 
बाकी जोडकाम  कुसरीचे 
तूच दूर केले  डोळ्याचे पडळ 
अंतरीची कळ  कळों आली 

आपल्या बौध्दिक चातुर्य व तसेच उत्तम लिखाणाची चुणूक राऊत यांची दिसून येते . तुकाराम महाराज यांची महती अगदी मोजक्या शब्दात करवून महाराज संतांमध्ये सर्वोश्रेष्ठ कसे आहेत येथे स्पष्ट केले..

मन भ्रमाचे भांडार
त्याची किमया अपार

यात मना विषयी सांगताना ... ते क्षणात येथे तर ... क्षणात छू -मंतर ... मनाच्या अस्थिरतेबद्दल मोठ्या खुबीने विशद केले आहे .

साहेबांच्या लाथा  मानाव्यात गोड
आले जरी फोड   ढुंगणाला

साहेबांची थुंकी  झेलावी चाटावी
आणिक वाटावी सेवा भावे

नौकरदार वर्गावर होणारी पिळवणूक अत्यंत परखड शब्दात मांडली आहे. हुद्द्याच्या जोरावर वरिष्ठ पिळवणूक व फसवणूक करतात फायदा घेतात . ह्या अभंगातून विदारकता दिसून येते

आकाश ठेंगणे  अहंकाराहून
ज्ञानाचाही खून  पाडशील 

अहंकाराविषयी अगदी मार्मिक शब्दात वर्णन करताना डॉ राऊत म्हणतात की , अहंकाराने माणूस माणसातील माणूसपण विसरून बसतो , आकाश ही ठेंगणं त्यापुढे वाटू लागतं , मुळात ज्ञानावर अजाणतेपणाचा परदा पडतो . व तो मूर्खांसारखा वागू लागतो . सहज शब्दाला फिरविण्याचे कसब , मास्टरकी यानं मध्ये आहे व तेवढी प्रामाणिकता लिखाणातून जाणवते .

तुझ्या वाटेवर   जीव मी जाळीन
आणि चेतवीन  दीपमाळा

लाख पावलांनी   येऊ दे अंधार
समर्थ आधार   पणतीचा

अंतरीचा अंधार मिटविण्यासाठी  स्वयं प्रकाशण्याची धडपड व त्यात फिनिक्स प्रमाणे स्वताला जाळून त्यातून नवजन्म वा प्रकाशण्याची उत्कट इच्छा यातून स्पष्ट होते . राऊत यांचे कविमन किती सकारात्मक आहे व त्यांचा उद्देशहही ठळक आहे असे दिसून येते .

समाज संसार यामध्ये नकळत   
प्रपंच  समाज मग तो राजकीय असो सामाजिक असो वा हरेक अंगाने जुडलेला असो , आजूबाजूच्या परिस्तिथीला सामोरे जाता-जाता अचानक मन विरक्तीकडे वळलेले आणि तेथून सुरवात होते अध्यात्माकडे वळण्याची की जेथून सुख-दुःखे एकसम वाटू लागतात अन ही जाणीव अभंगाच्या गाभाऱ्यातून हळूच उदयास येते ... व सुरवात होते समाज प्रबोधनाला
सभोतालची परिस्तिथी बिघडलेल्या रूढी परंपरा यावर मरम्मत व मलम लावून मुळासकट अनैतिक विचारांना हद्द पार करण्याला , जोड असते वैश्विक विचारांची .... एवढे सामर्थ्य अभंगातून प्रसवतं असतं.
वेळोवेळी काळानुसार या जगाला वैश्विक संतरूपी  गुरूंची गरज भासली आहे व ती काळानुरूप पुर्णत्वाला सुद्धा अली आहे. या यादीत अग्रगण्य संत नामदेव , संत ज्ञानेश्वर , संत चोंखामेळा , संत तुकाराम महाराज , संत कबीर , संत तुकडोजी, संत गाडगे बाबा आदी संत महापुरुषांमुळे त्यांच्या लिखाणातून समाज जागृती झाली आहे .
त्यात संत तुकाराम महाराज अत्यंत परखड व्यक्तिमत्व होतं . त्यांचे अभंग ओव्या व इतर साहित्य लिखाण जण सामन्याच्या काळजात रोवल्या जायच्यां  . अशिक्षित समाजाच्या तोंडपाठ त्याच्या रचना राहतात . व लिखाण परखड असल्याने त्यांना त्यावेळी बराचसा विरोध हि झाला . आजवर त्यांच्या लिखाणावरबरीच शोध प्रबंध लिहिलीत व अभ्यासली सुद्धा ...
     अशात प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचं लिखाण वेगवेगळ्या वृत्तपत्रातून , सोशल मीडियावरून वाचण्यात आली. वेगवेगळ्या लिखाणावर त्याची  पकड मजबूत आहे.  हल्लीच  त्यांचं अभंग छंदातील "तूको बादशाह " हे पुस्तक हाती आलं

तूको बादशाह  देई शब्ददान
करी धनवान लेखणीला
अगा शब्दराजा  होई कृपावंत
ओत आशयात  पंचप्राण

असे बहारदार शब्द सुमने त्यांनी तुकाराम महाराजाना वाहिली . महाराजाना ते संतातील 'बादशाह' असे संभोवतात . याचक म्हणून प्रजा म्हणून त्यांच्या लेखणीला बळकटी मिळण्याकरीता मार्मिक आशीर्वाद मागताना दिसत आहेत .

मुखातून माझ्या  बोले तुकाराम
तोच आत्माराम अभंगाचा

कवी यावर तुकाराम महाराजांशी भक्तापारी लिन झाले आहेत .  एकरूप झाले आहेत , कि जे ते लिहिणार बोलणार ते सार महाराज करवून घेतील . राऊत येथे महाराजांशी आत्मरूप झाले आहेत .


Monday, 29 August 2016

         = घाव =
काळ गेला परतुनी आठवात का?
घाव ऐसा कस्तुरी काळजात का?
कोपरा अन कोपरा मनघरातला;
चिंब होतो बरसुनी आसवात का?
चिंब दोघे जाहलो, चिंब हे नगर;
झिंगलेली ही नशा पावसात का?
रंगतो अन दंगतो, झिंगतो असा;
कोकिळेचा सूर हा श्रावणात का?
पोळले अन करपले मन भकास हे;
दूर देशी तू उभी वादळात का?
पाहता मी हरपलो, विसरलो जगा;
लाघवी गं रूप हे आरशात का?
भेटताना आठवी माळरान अन;
हात हाती शोधतो वावरात का?
ओठ ओठी चुंबता केवढी पहा;
लाजता तू लाजली आज रात का?
- प्रवीण बाबूलाल हटकर, अकोला

|| घाव ||

|| घाव ||
काळ गेला परतुनी आठवात का?
घाव ऐसा कस्तुरी काळजात का?
कोपरा अन कोपरा मनघरातला;
चिंब होतो बरसुनी आसवात का?
चिंब दोघे जाहलो, चिंब हे नगर;
झिंगलेली ही नशा पावसात का?
रंगतो अन दंगतो, झिंगतो असा;
कोकिळेचा सूर हा श्रावणात का?
पोळले अन करपले मन भकास हे;
दूर देशी तू उभी वादळात का?
पाहता मी हरपलो, विसरलो जगा;
लाघवी गं रूप हे आरशात का?
भेटताना आठवी माळरान अन;
हात हाती शोधतो वावरात का?
ओठ ओठी चुंबता केवढी पहा;
लाजता तू लाजली आज रात का?
- प्रवीण बाबूलाल हटकर, अकोला
गझल 

जीवनाची बासरी केलीस तू
वेदनेची शायरी केलीस तू
भूक माझी शमविण्या आई अता
पत्थराची भाकरी केलीस तू
झेलुनी या शेकडो जखमास या
वेदनाही हासरी केलीस तू
आज सारे उमगण्या ब्रम्हांड हे
अनुभवांची डायरी केलीस तू
रातंदिन बा... राबुनी शेतामधे
ढेकळाची बाजरी केलीस तू
पोचण्या अन गाठण्या ध्येयास हो
संकटांची पायरी केलीस तू
भोगतांना कोवळ्या देहास रे
वासनाही लाजरी केलीस तू
- प्रवीण बाबूलाल हटकर

Monday, 18 July 2016

जीवनाची बासरी केलीस तू 
वेदनेची शायरी केलीस तू 

भूक माझी शमविण्या आई अता 
पत्थराची भाकरी केलीस तू 

झेलुनीया शेकडो जखमांस ह्या 
वेदना ही हासरी केलीस तू 

दिवस राती राबुनी शेतात बा ... 
ढेकळाची बाजरी केलीस तू 
  

Friday, 22 April 2016

---मागणं---

तडपलेल्या
अभायाले खुन्नस भरत ,
एकटक पाहत ,
बाबून मायले मागणं  केलं,
माय,
मले खिवा अन हातोडी दे ,
अभायाची पाठ फोडून येतो ,
आमच्या ख़ुशी साठी नाही तं,
त्याच्या दुखन्याले तं ,
रडता रडता बरशील उबारा …
असं म्हणताच,
बाबुले मायण एकदम जवळ घेत,
घट्ट मिठी मारली,
वरल्या अभायचा पता नाही
पण,
माया मायच्या डोयातले अभाय
माया  डोयात बरसेपर्यंत बरसले …

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Tuesday, 29 March 2016

---सत्यशोधक ---

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

लेखणीची ऐसी तलवार केली
अज्ञान मिटण्या आरपार केली
वैश्विक ज्ञानाचा तू खरा 'प्रेरक' …

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

लेखणी देवूनी सावित्री मायीला
स्त्री निरीक्षर हा काळीमा पुसिला
माय लेकीचा तू झाला 'उद्धारक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

दिन दलितांचा झाला माता-पिता
कधी बंधू सखा तर कधी दाता
अमुच्या उद्धारा महात्मा 'तारक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

अंधश्रद्धा आणि अंध-विश्वासाचां
सपुर्णता व्हावा नाश पाखंडाचा
विचार मांडले खरे 'बेधडक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

शोधूनी समाधी बा…  छत्रपतींची
दाविली ओळख शिवबा रायांची
गूढ  इतिहासा झाला 'आधारक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

आश्रम नेमिले कुमारी मातेस
व सोबती मुलां पोसले दोघास
कोटी दंडवत कार्यास या 'नेक' …

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

पाखंडीला खंड रचिले "अखंड"
अज्ञान अन्याया तू उभा प्रचंड
शेती व जातीचा खरा 'उद्धारक'…

सत्यवेधक सत्यवेधक सत्यवेधक
सत्यशोधक सत्यशोधक सत्यशोधक

परम सत्याय…  परम तत्वाय
परम कर्माय … परम धर्माय
सत्य समाजाचे ज्योतिबा 'स्मारक'…


-प्रवीण बाबूलाल हटकर
८०५५२१३२८१


Friday, 18 March 2016

जगी पोशिंद्याचे …

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले 

विहिरी खोदून खोदून थकला 
ठिबक सिंचन करून बसला 
थेंब थेंब नाही पाणी ठीबकाले … 

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले 

कर्ज घेऊनं बा… मिशिन आणली
लोडशेडिंग ले पाहून हासली
बैलासमान बा…  नागर हाकले ….

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले 

प्रवीण सांगतो जगां पोशिंध्याले 
रीत कलयुगी भारी पचायले 
तूच तुझा गुरु हो एकलव्याले 

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले

शेतामंधी रोप अंगठ्याएवढे
सावकारी कर्ज डोंगराएवढे
धुरा तर गेला हा फास गळ्याले  …

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले 

सुकलेल्या फांद्या सुकलेले झाड
सुकल्या शेतात  सुकलेले हाड
फास घेउनिया निवांत जाहले ….

भूयी भेगाळली अभाय आटले 
जगी पोशिंद्याचे सपनं फाटले … 

-प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 17 March 2016

दातखिळी…

भले मोठं मोठे
आधुनिक तंत्रज्ञान
मशनरी ,
माया बा… ले फाटक्या
धोतर-बंडित
बघून जोर जोरात
हसायले लागले …
तवा माया बानं
शांत होऊन
गयाखांद्याले फास लाऊन
शेतामंधी रातदिन
नागराले ओढले…
तवा मले दिसलं  पिक
बहरण्याच स्वप्न अन
दातखिळी बसे पर्यंत
हसणार्या यत्र-तंत्र
कुण्यातरी भल्या मोठ्या
कारखान्यात जंग खाताना
धुयीत लोये पर्यंत ….

- प्रवीण बाबूलाल हटकर

Tuesday, 15 March 2016

बाबू (लहान मुलगा )चे प्रश्न …. 

जेव्हा
जेव्हा
चुलीजवळ 
काळोख नाचू लागतो … 
म्हणून का ? 
माय  ! 
पोटामध्ये 
सूर्य तडपू लागतो  …. !
--------------------------
जेव्हा जेव्हा 
मायच्या लुगड्याले 
गायनी सारखे भोकं पाहिले  … 
म्हणून का ? माय 
ओझनले सुद्धा 
हे भोकं पडून राहिले …. !
(मुक्त )
प्रवीण बाबूलाल हटकर 
धुंद अंतरंग  
स्पंदनी तरंग ।
नाम तुझ्या दंग 
पांडुरंग ।।


Saturday, 5 March 2016

जीवनशास्र …

 भुगोल
ब्रह्मांडाचा अभ्यास
माया मायनं  मायाच 
चड्डीच्या भोकाले 
ठिगळं  लावता लावता शिकविला व्हता … 
हा सूर्य हा चंद्र हे तारे 
 अशा अदभूत पद्धतीने
वेगवेगळ्या आकारा सह 
डोयाले पुसत  पुसत तिनं 
मले भुगोलाचा तास गिरविला व्हता … 

अर्थशास्र … 
शेतीसाठी 'बा'नं काढलेलं 
सावकारी कर्ज दरवर्षी फेडूनसुद्धा  
कस वाढत जात  
हे कुठलं कर्जाच शास्र 
जे अजुनी माझ्या डोक्यावरून जात …

विज्ञान शास्र
जेव्हा नैसर्गिक सह कृत्रिम पावसाच्या
आशा मावळल्या
तेव्हा माझ्या बा सह आधुनिक तंत्र यंत्र कसदार जमिनीवर
वाट पहात बसले होते हात जोडून दैवी कृपा होण्याची

इतिहास … 
शेतीसह धुर्यास वाचविण्या 
बा सह पिढ्यान पिढ्या लटकून
घेतलेलं ते झाड
अजूनही उभे आहे साक्ष देत इतिहासाची
 कदाचित वाट  पहात माझी …

मानस शास्र…
माझ्या बा ले लटकलेल बघून
मायचं संतुलन बिघडलेलं पाहून
डॉक्टररानं गंभीर होऊन बोलले
मानसिक ताण देऊ नका …
सध्या पागलखाण्यात भरती करा …

समाज शास्र…
नात्य गोत्यासह समाजातील
हरेक घटका पुढे पसरवलेला
वयात आलेल्या बहिणीने  मदतीचा पदर
रिकामाच राहिला
तेव्हा
मदत सोडून नजरेत कसे आले समाजाच्या
फाटक्यातील नग्न अंग डोळ्यात वासना येयीपर्यंत …

नागरिक शास्र…
ज्या वयात मतदान करण्याचा
साधा हक्कही नव्हता
त्या वयात कर्जाच डोंगर
व गहाण पडलेल्या घराच
घरपण वाचविण्याच नागरिकत्व मिळालं  ….

जीवन शास्र …
बा… मले सांगा हेच का ते
मरतावकती सांगलेलं
तीळ तीळ होऊन
जीव जीवासाठी
जीवन जगण्याच जीवनशास्र …. 

-प्रवीण बाबूलाल हटकर

Saturday, 13 February 2016

ब्रम्हांड …. 

दु:खास तुडवित येतो
अंधार मिटवित येतो 

हा खास प्रकाश माझा 
सूर्यास उगवित येतो 

नयनात समुद्र साठा 
आभाळ भिजवित येतो 

श्वासात वादळ वारे 
ब्रम्हांड उडवित येतो 

आकाश झुकण्या दोस्ता 
कीर्तीस चढवित येतो 

धर्मात ताकद कोण्या 
माणूस घडवित येतो …. 
(गझल …. )
- प्रवीण बाबूलाल हटकर 

Tuesday, 5 January 2016

हो तुझ्या अंतरीला जाणणे सोपे
जेवढे अंतराळा मोजणे सोपे 

वेदना बोलली मी सोडूनी जाते 
हादरा काळजा ना झेलणे सोपे 

दे मला पेटण्याला जी हवी ठिणगी 
मग जगां एकदाचे जाळणे सोपे

ऐकली तत्वज्ञाने शेकडो येथे
बोलन्या ती जरी ना पाळणे सोपे

नाव ती कागदाची थांबली जेथे
ना अता त्या वयाला पाहणे सोपे